पोस्ट्स

३३ तोंडी राक्षस

इमेज
३३ तोंडी राक्षस बलात्कारी             बलात्कार का होतात? कशासाठी? लोक बलात्कार का करतात ह्या पेक्षा आपण कारण शोधायला हवं अस मला तरी वाट अता ताजी एक बातमी आहे बलात्काराची का कुणास ठावूक पण मनाला पटत नाही ज्या वेळेस नाण्याची एकच बाजू बघितली जाते किंबहुना दुसरी बाजू सुध्दा बघायला हवी १५ वर्षाची आजुन शाळेत शिकणारी पोरगी तिच्यावर ३३ नराधमांनी बलात्कार केला हे वृत्त ताज आहे त्यात फक्त त्या ३३ जनांचीच चुकी होती का बर शाळेत शिकायच्या वयात पोटी मोबाईल घेऊन बसतात स्मार्टफोन ज्याला आपण म्हणतो त्याच युग चालू झालं आहे पण जरा थांबा आणि विचार करा.               ह्या धावपळीच्या युगात आपण काही तरी विसरतो ते म्हणजे आपल्या मुलांवर लक्ष देणं ते तासनतास काय बघतायत मोबाईल मद्ये काय करतायेत नेमाक ह्या कडे बारीक लक्ष ठेवायला हवं नाही तर पोर आपल्या हातातून जातात हे खर सहन आणि सोप आहे सगळं ते फक्त बोलायला वाट लक्ष ठेवण वगेरे पण कस करायचं ते आणि पोर आजलकलची ऐकतात ती कुटे पण आपण आपल्या वयात येणाऱ्या पोरांसोबत पोरींसोबत बोलायला हव आताच युग हे बदलत चाल आहे                 आधीचा युग

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्वज

इमेज
शिवाजी महाराज मेवाडच्या सूर्यवंशी क्षत्रिय सिसोदिया राजपूतांचे वंशज होते. चित्तोडगढ येथील अजयसिंह सिसोदिया यांनी आपला पुतण्या राणा हम्मिरसिंग सिसोदिया याला त्याचा उत्तराधिकारी बनवले, सज्जन सिंह आणि क्षेम सिंह नाराज झाले आणि नशिबाच्या शोधात दखन (महाराष्ट्र) मद्ये आले मोठा भाऊ सज्जनसिंह शिवाजी महाराजांचे वंशज होते हिंदूवा सुरज महाराणा, संग्रामसिंह सिसोदिया आणि महाराणा प्रतापसिंह हे ही सूर्यवंशी क्षत्रिय सिसोदिया राजपूत होते सज्जनसिंगचा मुलगा राणा दिलीपसिंग यांनी बहमनी सुलतानला दिल्लीचे मुहम्मद बिन तुघलक याच्या विरोधात स्थापना आणि बंड करण्यास मदत केली त्यामुळे सुलतानाने खुश होऊन राणा दिलीपसिंग देवगिरी (दौलताबाद) क्षेत्रातीन १० गाव दिले मराठ्यांसोबत आणि मराठी लोकांसोबत लग्नाचे संबंध झाल्यामुळे काही बदल घडून आले व पुढे सज्जनसिंह यांचे वंशज (भोसले) हे आडनाव वापरत सांस्कृतिक बदलामुळे भाषेनुसार भोसले मराठा यांचं 96 कुळी मराठा तयार झाले व हेसुद्धा राजपूत असल्याचा दावा करतात आणि त्यांचे वंशज राजपूत होते असेच ऐतिहासिक मजकुरावरून आढळून येते राणा दिलीपसिंग यांचा मुलगा सिद्धोजी सिसोदिया होता, सिद्ध

प्रेम आणि समाजाचा दृष्टीकोन

इमेज
 प्रेम आणि त्याच्याकडे बगायचा समाजाचा दृष्टीकोन             तर माझ आस झालंय की प्रेम म्हणजे काय ? हा मोठा प्रश्न माझ्या मनात सद्या भेडसावतो आणि प्रेम आहे तर ते करायचं कोणी ? आणि करायचं तर त्याचा शेवट कसा होणार आहे मी जे अनुभवतोय ते जस अनुभवलाय तस लीहण्याचा प्रयत्न करतोय मी खूप सादा विद्यार्थी दशेतला एक मुलगा आहे आणि माझ्या मनाला खूप सर्व प्रश्न भेडसावत आहे प्रेमाची सुरुवात एकमेकाच्या डोळ्यातून होते आणि शेवट ही डोळ्या मधल्या अश्रूंनी होते .       प्रेम ही ईश्र्वर निर्मित एक शुद्ध भावना आहे एका मेकांकडे बागणे मग समोरच्या वेक्तीवर मोहित होणे तिच्या प्रेमात गुंतत जाणे आणि जर तोच गुंता आपला फास बनून आपल्या प्रेमाचा शेवट होत असेल तर त्या जोडप्याने कराचा काय?          समाज अजून ही आपल्या परंपरा चालीरीती घेऊन पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय पण किती टके समजा वाटचाल करतोय १% फक्त किवा त्याच्या पेक्षा ही कमी  समाज असावा की नाही हा सुधा मोठा प्रश्न आहे असावाच समजामुळे आपल्याला ओळख भेटते पण ह्या समाजामध्ये राहण्यासाठी अपल्याला आपल प्रमे मारून टाकावं लागत आणि चालव